Posts

इस नयी मंजिल की राह पर रोज नए चेहरे है, चेहरे जो कल से मेरी पेहेचान के मालिक है.

मंजिल का पता शायद ही लगा है, शायद अभी शुरुवात भी नहीं हुई है, या जो सोचा था अरसों पेहेले, हात में आकर गुफ्तगू वो कबका सुना चूका है! ये लगती कोई नई मंजिल की खोज है, साथी तो सब वही है, कुछ नये है पर अपनोसे अपने है. शायद अपने ही ये नये साथी है. कारवां सा है शायद कुछ. इस नयी मंजिल की राह पर रोज नए चेहरे है, चेहरे जो कल से मेरी पेहेचान के मालिक है. वो पेहचानते हैं मेरी राह को, वो भी शायद चले है यहाँ। कल का चेहरा जो आज़ गूंजा है मेरी शख्सियत में, नयी राह सुजाता है, केहता हैं ये भी तेरी मंजिल को जाता हैं, नये राह का मजा लेके तो देख! राह से ज्यादा मुज़े साथीदारों की हैं, बस हम सब शख़्सीयतसी हैं एकदूसरे की. किसी राह पे मोड़ लेना किसीकी मंजिल है, और किसीकी शुरू होती हैं मंजिल किस मोड़ पे. यहाँ वो पुरानी ज़िन्दगी है, दोस्त हैं वहां, हर एक राह में फ़रिश्ते हैं येह, फिर भी रिश्ते हैं. अक्सर कहेंगे मंजिल क्या हैं तेरी? हमसे भी तो बता. तुज़े क्या पता पगले शायद तेरी येह राहे खूबसूरत थी तेरी मंजिलो से. कुछ ये भी सांसे याद आयी मंजिल पे तोह तू ज़िंदा था, वरना समशान भी तो मुर्दो की 'मंजिल' होती हैं.

जन्मदात्या आईस समर्पित!

हे नातं शब्दात सांगायचं असतं का?  ठरवलं तरीही ते सांगता येईल का?  माझ्यासाठी माझ्या आईचे प्रेम किती आहे, हे कोणत्या भाषेला, त्या भाषेमध्ये लिहिणं सोपं जाईल? जे आईपासून दूर राहिलेत ना त्यांना विचारा, प्रत्येक श्वासामधला आत्मविश्वास अचानक कुठे पळून जातो. जग जिंकण्याचा धैर्य ठेवणारा मी, आईची भेट झाली नाही म्हणून, हरलो नाही, पण थोडा थांबलो नक्की. असं वाचण्यात आलंय कि माझ्या वयामद्धे सर्वांनाच आईची महती कळते आणि आदर वाढतो. मुख्यतः महती काय हे आईला आणि त्या परमेश्वरालाच माहिती! दिवाळी पहाटेची आई, आणि छोट्या मोठ्या अपयशानंतर शेजारी बसलेली आई. अपयशाच्या वेळी स्वार्थी मनाला प्रेमळ वाटणाऱ्या आईला दिवाळी पहाटेच्या घडीला स्वर्गीचा आनंद द्यायला ह्या पुढे नाही विसरणार! तुमच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य यावे म्हणून किती तिचा अट्टाहास! पण इथे आईच्या आनंदाचा विचार कोणाला! शिवाजी महाराज म्हणजे देव, त्यांनी मासाहेबांचा नेहमीच आदर केला आणि त्यांना सदैव आनंदी ठेवलं. अरे पण शिवाजी महाराजच मला आईने सांगितले. मग आजवर जाणते-अजाणतेपणी आईला दुःखी मी का केले? जन्म देऊन हे जग जिने दाखवले तिला कष्टी करणाऱ

Pune is emerging with new concepts for Engineering colleges

These days, everybody is following the routine way for getting a Bachelors in Engineering. Colleges are running behind money, and education has become a market place for making a money oriented business. New colleges are getting established, some have the objectives for earning money, where as some are into inception  with the mission for providing quality education.  Flora Institute of Engineering has evolved with so many new and innovative concepts for providing quality education. With all its staff having an esteemed qualification to be passed out of India's most respected institutes such as IITs, it takes care of the student's daily activities and academics and produces professionals with extra ordinary talent. Flora has introduced Day boarding facility for first time in Maharashtra for colleges of engineers. I see a ray of hope, people who are into management of engineering colleges like FIT, are again concentrating towards the true essence of academics.  

Vedic Science, an unknown truth!

नमस्कार ! परवा एका seminar ला गेलो होतो. तिथे अनेक मान्यवर उपस्थित होते. भारताचे अनेक मोठे शास्त्रज्ञ होते. मी जरा विचारपूस केली असता असे कळाले होते कि तेथे ज्यांनी भारताचा Super-Computer बनवला, ते खुद्ध डॉ.विजय भटकर उपस्थित राहणार आहेत. एवढी मोठी personality खुद्ध डोळ्यांनी पाहायला मिळणार ह्या भावनेने मी थोडा excite झालो आणि त्या seminar च्या विषया बद्दल चौकशी केली. मला expected विषय होते ते म्हणजे, 'भारत आणि Technology ' , किव्वा 'आधुनिक भारत' वगैरे. पण तो विषय अगदीच वेगळा निघाला. " वेदिक शास्त्र " !  माझे reply म्हणजे अगदी असे होते.. "काय? काय संबंध? Super-Computer बनवणारा माणूस ह्या विषयावर काय बोलू शकतो ?"  मुळातच वेदिक शास्त्रा बद्दलचे माझे अडाणीपण आणि ह्या सर्व विसंगती पाहून, मला त्या seminar ला पूर्ण एक दिवस देऊन सर्व गोष्टी जाणून घेण्याची एक विलक्षण आणि तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि ते attend केल्या नंतर मिळालेल्या माहिती मुळे माझी विचार करण्याची पद्धती, दृष्टीकोन आणि आपल्या भारताबद्दल असलेल्या प्रेमाची Intensity, ह्यान्मद्धे प्रचंड फरक आले

परत एकदा मराठीच !

नमस्कार मित्रांनो अणि  मैत्रिणींनो  ! कसे आहात आपण लोक ? सर्व काही ठीक ना? आज  मी पुन्हा थोडे मराठी बद्दलच लिहित आहे. "  आपण लोकांनी जरा मराठीचाच पुरस्कार करून , मान देऊन मराठीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे" याच विषयावर मला बोलायचं आहे.  मराठी ला किव्वा आपल्या मातृभाषेला  महत्व न देता दुसऱ्या भाषेचा पुरस्कार करणे म्हणजे स्वतः पेक्षा ती भाषा ज्यांची आहे त्यांना जास्त महत्व देण्या सारखे आहे. मी म्हणतोय म्हणून नाही तर एकदा खरच हा विचार करून पहा कि कदाचित हे कारण असेल का आपण [भारत] मागे असल्याचे?       "छे हे आपलं काम नाही! ती गोरी लोकच हे करू शकतात !" " अमेरिका फार भारी आहे ,त्यांच्या एवढी शक्ती आणि बुद्धिमत्ता आपल्या कडे नाही .....!"  "उन्नत तंत्राद्यान बनवणे ते चीन लाच माहिती, आपण कुठून आणणार त्यांच्या इतकी सामग्री .." हे फार बुरसटलेले विचार आहेत जे आज पर्यंत आपल्याला मागे ठेवत आहेत. आणि मी या सर्वांच्या विरुद्ध विचार करतो आणि या विचारांचा मूळ हे भाषेत आहे. हे मला वाटतं . आता मी हि अशी उदाहरण देत आहे याचा अर्थ असा होत नाही कि तुम्हाला काही जह

WEB 3.0

Web 3.0 Web 3.0 is a Range of Developments : Semantic web [meaning of data]. SaaS [Software as a Service]. DaaS[Data as a Service]. Artificial Intelligence. Faster broadband connection, always, anywhere. Before looking into the details of web 3.0 , lets first go in past and see what we have experienced web as. In 1989 ; Tim Berners Lee , made a definition of world wide web. Internet was born. People then started putting data on web. E-mails, Static web pages, E-Commerce, E-Business, Company E-Brochures. This period was called as Web [Readable] . Web was all about searches for on-line content. When we got a grip on the technical part, the real possibilities of the web became more clear. We discovered the power of networks. i.e. Power of collaboration, Power of links. This is WEB 2.0, as we call it [Read-Write]. Web 2.0 is all about power of networks. Basically, web 2.0 is a social change. The technical part of the web hasn’t changed very much. Web 2.0 dra
LORD MACAULAY'S ADDRESS TO THE BRITISH PARLIAMENT - 2 FEB , 1835 "I have traveled across the length and breadth of india and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I hv seen in this country , such high moral values. people of such caliber , that I do not think we would ever conquer this country, UNLESS we 'break' the very backbone of this nation, which is her 'spiritual and cultural heritage', and therefore I propose that we 'replace' her old and 'ancient education system', her culture for if indians think that all that is 'foreign and english' is good and greater than their own , they will lose their 'self esteem', their 'native culture' and they will become what we want them, 'a truly dominated nation'.!" So after reading this I will just say: “ JAY HIND! BHARAT MATA KI JAY!” [Thank you anshul for giving such an important information.]